Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसान नक्की होईल

| Updated on: Jan 12, 2022 | 7:59 AM

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये.

आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये.

3 / 5
यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

4 / 5
भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

5 / 5
चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.