शेतकऱ्यांची राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, कापसाची अंत्ययात्रा काढल्यामुळे…
कापसाची अंत्ययात्रा काढताना कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये कार्यकर्त्यांनी केली.
1 / 5

यावर्षीच्या कापसाला भाव नसल्याने कापसाचा मृत्यू झाला असल्याचं शेतकरी म्हणत आहेत.
2 / 5

शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या वतीने कापसाची जामनेरमध्ये अंत्ययात्रा काढून आंदोलन केले.
3 / 5

राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी निषेध नोंदवला.
4 / 5

कापूस भाव वाढत नसल्यामुळे घरात पडून मेला, ठाकरे गटाच्यावतीने शोकाकुल पत्र काढत शोकाकुल वातावरणात राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
5 / 5

कापसाची अंत्ययात्रा काढताना कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये कार्यकर्त्यांनी केली.
Follow Us