धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी अतुलनीय पराक्रम गाजवला – मुख्यमंत्री
यातूनच आपण महाराष्ट्राच्या लौकिकाची पताका अशीच विश्वात डौलाने फडकत ठेवण्याचा प्रण करुया. छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन, त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!