
सकाळची सुरुवात नेहमी देवाच्या नावाने करावी. झोपेतून जागे होताच मनात देवाचे स्मरण करा, जेणेकरुन तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरु होईल.

ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी या दिवाळीला करा औषध स्नान

शक्य असल्यास, आंघोळ करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी घाला. जर गंगाजल नसेल तर दररोज पाण्यात एक चिमूटभर हळद घालून स्नान करावे. भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यावर प्रसन्न होतात आणि कुटुंबात बरीच प्रगती होते. पैशांची आणि अन्न-धान्याची कमतरता भासत नाही.

आंघोळ करताना दररोज 'गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति, नर्मदे सिन्धु कावेरी जलऽस्मिन्सन्निधिं कुरु' या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने भाग्योदय होते.