Chanakya Niti : या लोकांसोबत गरजेपेक्षा जास्त संबंध ठेवू नये, जाणून घ्या चाणक्य नीती

| Updated on: Apr 27, 2023 | 6:50 PM

आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथात दैनंदिन जीवनातील गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचा स्वभाव, गुण, दोष, धर्म, मित्र, शत्रू याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. चला जाणून घेऊयात चाणक्य नीतीबाबत

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात.त्यामुळे चाणक्य नीतीतील श्लोकांचा लोकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. निर्धनं पुरुषं वेश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् | खगा वीतपलं वृक्षं भुक्त्वा चाभ्यागतो गृहम् ||

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातील बाबी आजही तंतोतंत लागू होतात.त्यामुळे चाणक्य नीतीतील श्लोकांचा लोकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. निर्धनं पुरुषं वेश्या प्रजा भग्नं नृपं त्यजेत् | खगा वीतपलं वृक्षं भुक्त्वा चाभ्यागतो गृहम् ||

2 / 5
वेश्येचं काम परपुरुषांचं धन लूटणं असतं. त्या व्यक्तीचं पैसा संपला की त्याच्याकडे लक्षही देत नाही.

वेश्येचं काम परपुरुषांचं धन लूटणं असतं. त्या व्यक्तीचं पैसा संपला की त्याच्याकडे लक्षही देत नाही.

3 / 5
प्रजा प्रतापी राजाला सन्मान देते. जेव्हा तो शक्तिहीन होतो तेव्हा जनता त्याची साथ सोडते.

प्रजा प्रतापी राजाला सन्मान देते. जेव्हा तो शक्तिहीन होतो तेव्हा जनता त्याची साथ सोडते.

4 / 5
पक्षी झाडावर सावली आणि फळ मिळेपर्यंत वास्तव्य करतात. त्यानंतर ते तेथून निघून जातात.

पक्षी झाडावर सावली आणि फळ मिळेपर्यंत वास्तव्य करतात. त्यानंतर ते तेथून निघून जातात.

5 / 5
त्याचबरोबर घरी आलेला अतिथी भोजन झाल्यानंतर घर सोडून जातो.

त्याचबरोबर घरी आलेला अतिथी भोजन झाल्यानंतर घर सोडून जातो.