
बऱ्याच लोकांच्या शरीरात रक्ताची कमी निर्माण होते. रक्ताची कमी निर्माण झाल्यावर अनेक आजार होण्याची शक्यता असते. शिवाय त्या व्यक्तीला प्रचंड अशक्तपणाही येतो.

अशावेळी डॉक्टर रक्त चढवतात. मात्र, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर तुम्ही फक्त दोनच गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे ही समस्या दूर होईल.

रक्त वाढवण्यासाठी बीट खूप महत्वाचे काम करते. रक्त वाढीसाठी बीट इतके काहीच फायदेशीर नाही. विविध प्रकारे आपण बीटाचा आहारात समावेश करू शकता.

बीटपासून विविध पदार्थही तयार करता येतात. बीटसोबतच रक्तवाढीसाठी पालकही महत्वाची भूमिका बजावते. पालकमुळेही रक्तवाढीस मदत होते.

पालकचे दररोज सेवण करा. ज्यामुळे कमी रक्ताची समस्या कायमच दूर होईल. निरोगी राहण्यासाठी सकाळी उपाशीपोटी बीट आणि पालकचा ज्यूस घ्या.