नवीन व्यवसायाची सुरूवात करत आहात? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी व्हा!

आपण जर आपले कमी होण्याच्या अगोदरच इतरांना सांगितले तर आपले काम होणार नाही. अशावेळी तुमचे काम बिघडू शकते. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कोणतेही काम सुरू केल्यावर ते मध्येच थांबवू नका. चुकांमधून शिकून सकारात्मकतेने पुढे जा. पुढे जाण्यासाठी अनेक वेळा कठीण निर्णय घेऊन धोका पत्करावा लागतो. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वत: तयार करा.

| Updated on: May 29, 2022 | 3:07 PM
जर तुम्ही नोकरी करत असाल तर फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजाच भागू शकता. जर तुम्हाला जीवनात खरोखरच सुख आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही व्यवसाय करावा. कारण व्यवसायामध्ये माणूस बक्कळ पैसा कमवतो.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजाच भागू शकता. जर तुम्हाला जीवनात खरोखरच सुख आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही व्यवसाय करावा. कारण व्यवसायामध्ये माणूस बक्कळ पैसा कमवतो.

1 / 10
व्यवसायादरम्यान तुम्ही तुमचे पैसे गुंतवता, त्यामुळे कोणाचे बोलणे ऐकून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन असे करू नका. आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घ्या व्यवसाय सुरू करणे आणि ते वाढवण्याविषयीच्या खास गोष्टी.

व्यवसायादरम्यान तुम्ही तुमचे पैसे गुंतवता, त्यामुळे कोणाचे बोलणे ऐकून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन असे करू नका. आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घ्या व्यवसाय सुरू करणे आणि ते वाढवण्याविषयीच्या खास गोष्टी.

2 / 10
देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.

3 / 10
तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.

4 / 10
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.

5 / 10
आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.

आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.

6 / 10
आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

आचार्यांचा असा विश्वास होता की, दुष्ट माणूस आणि नीच स्वभावाच्या व्यक्ती पासून लांब रहा. जो निरुपयोगी आणि व्यसनाधीन आहे. त्याला कोणतेही मित्र नसतात. तो फक्त त्याचे काम करण्यासाठी मित्र बनवतो. असे लोक इतरांचाही नाश करतात. त्यांच्याशी कोणताही संबंध न ठेवणे हेच तुमच्या हिताचे आहे.

7 / 10
आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.

आचार्य चाणक्य यांनी दानधर्माला फार महत्त्व दिले आहे. आचार्य म्हणायचे की, जगात जो माणूस भिकाऱ्याला दान देत नाहीत ते अत्यंत निर्दयी असतात. कारण गरिबी अधीच लोकांना जीवंतपणी मारते. अशा लोकांना गरीब आणि गरजू लोकांच्या वेदना ज्यांना समजत नाहीत ते आधीच मेले असतात.

8 / 10
आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.

9 / 10
 आचार्य चाणक्यांच्या मते सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. सकाळची वेळ व्यर्थ वाया घालवू नका. सकाळी लवकर उठून त्या गोष्टी करा, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला दिवसभराच्या कामासाठी तयार करू शकता आणि पूर्ण उर्जेने त्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकता. यश मिळविण्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आचार्या चाणक्य यांचे मत होते. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी उठून आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी करा.

आचार्य चाणक्यांच्या मते सकाळची वेळ खूप महत्वाची आहे. सकाळची वेळ व्यर्थ वाया घालवू नका. सकाळी लवकर उठून त्या गोष्टी करा, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला दिवसभराच्या कामासाठी तयार करू शकता आणि पूर्ण उर्जेने त्या गोष्टी योग्य पद्धतीने करू शकता. यश मिळविण्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आचार्या चाणक्य यांचे मत होते. तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर सकाळी उठून आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 गोष्टी करा.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.