
एका भक्ताने त्यांना विचारले की, तुम्ही देवाला पाहिले आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, ते सांगा. त्यावर संत प्रेमानंद महाराज यांनी त्याला उत्तर दिले.

जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.

देवाला छबीत बांधण्याची गरज नाही. त्याची भक्ती करण्याची गरज आहे. नामजपात खरी ताकद आहे. तुम्ही अत्यंत व्याकुलतेने त्याचा धावा करा, जो अद्भूत भाव उत्पन्न होईल, तोच देव आहे.

देवतर जळी स्थळी पाषणी, सर्वत्र आहे. प्रत्येकाने त्याच्या उत्कट भक्तीतून देवाचे चित्र साकारलेले आहे. जशी कल्पना उत्कट तसा देव साकार झाला.