Plant Nurseries : 22 वर्षात रोपांची सगळ्यात कमी विक्री, अडचणीत आलेल्या नर्सरी चालकांनी…

Dhule Rain : महाराष्ट्रात यावर्षी जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, परंतु काही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे धुळे जिल्ह्यातील नर्सरी चालक सांगत आहेत.

| Updated on: Aug 18, 2023 | 12:00 PM
1 / 6
धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आणि नर्सरी चालक अडचणीत सापडले आहेत. नर्सरी चालकांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आणि नर्सरी चालक अडचणीत सापडले आहेत. नर्सरी चालकांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

2 / 6
धुळ्यातील विद्या पाटील गेल्या 22 वर्षापासून जागा भाड्या घेऊन नर्सरीचा व्यवसाय करीत आहेत. गेल्या बावीस वर्षात एवढी कमी विक्री रोपांची कधी झाली नसल्याचं त्या सांगत आहेत.

धुळ्यातील विद्या पाटील गेल्या 22 वर्षापासून जागा भाड्या घेऊन नर्सरीचा व्यवसाय करीत आहेत. गेल्या बावीस वर्षात एवढी कमी विक्री रोपांची कधी झाली नसल्याचं त्या सांगत आहेत.

3 / 6
विशेष म्हणजे पाऊस नसल्यामुळे फळांच्या रोपांची विक्री कमी झाली आहे. नर्सरीत फळांच्या झाडांबरोबरच विविध फुलांची आणि बागेत लावायची झाड आहेत.

विशेष म्हणजे पाऊस नसल्यामुळे फळांच्या रोपांची विक्री कमी झाली आहे. नर्सरीत फळांच्या झाडांबरोबरच विविध फुलांची आणि बागेत लावायची झाड आहेत.

4 / 6
यावर्षी पाऊस कमी असल्याने फळझाडांचे आणि फुल झाडांची विक्री झाली नसल्याची त्यांनी सांगितले. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो.

यावर्षी पाऊस कमी असल्याने फळझाडांचे आणि फुल झाडांची विक्री झाली नसल्याची त्यांनी सांगितले. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो.

5 / 6
फळ, रोपे, फुलांची रोपे आणि विविध जातीच्या झाडांची रोपे विक्री होत असते. मात्र यावर्षी खूपच परिस्थिती वाईट आहे. नर्सरी चालकांचा खर्च निघेल की नाही, अशी बिकट स्थती आहे.

फळ, रोपे, फुलांची रोपे आणि विविध जातीच्या झाडांची रोपे विक्री होत असते. मात्र यावर्षी खूपच परिस्थिती वाईट आहे. नर्सरी चालकांचा खर्च निघेल की नाही, अशी बिकट स्थती आहे.

6 / 6
धुळे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुध्दा चिंतेत आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

धुळे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुध्दा चिंतेत आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.