महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!

वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते.

| Updated on: Aug 07, 2025 | 1:00 AM
1 / 6
वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे महिलांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीच करू नये. या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम पडू शकतो.

वैदिक शास्त्र तसेच धार्मिक मान्यतांनुसार ग्रहस्थी जिवनात पदार्पण केल्यानंतर पुढचं आयुष्य सुखी आणि समृद्ध व्हावं यासाठी स्त्री आणि पुरषाने काही नियम आणि सिद्धांतांचे पालन करणे गरजेचे आहे. महिलेला घरातील लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे महिलांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीच करू नये. या चुका केल्या तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम पडू शकतो.

2 / 6
महिलेने आपल्या कुटंबीयांशी बोचतील असे शब्द शक्यतो बोलू नये. कारण यामुळे घरातील वातावरणात अशांती निर्माण होते. सोबतच महिलेचाही घरात तेवढाच सन्मान केला पाहिजे. तिला घरातील सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

महिलेने आपल्या कुटंबीयांशी बोचतील असे शब्द शक्यतो बोलू नये. कारण यामुळे घरातील वातावरणात अशांती निर्माण होते. सोबतच महिलेचाही घरात तेवढाच सन्मान केला पाहिजे. तिला घरातील सर्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.

3 / 6
महिलांनी घरातील गोपनीय गोष्टी कधीच कोणाला सांगू नये असे म्हटले जाते. महिलांनी घरातली आर्थिक स्थिती, कौटुंबिक वाद इतरांना सांगू नये असे म्हटले जाते. तसेच दुसरीकडे कुटुंबीयांनीही घरातील महिलांपासून गोष्टी लपवू नये. महिलांना कुटुंबातीलच भाग समजावे.

महिलांनी घरातील गोपनीय गोष्टी कधीच कोणाला सांगू नये असे म्हटले जाते. महिलांनी घरातली आर्थिक स्थिती, कौटुंबिक वाद इतरांना सांगू नये असे म्हटले जाते. तसेच दुसरीकडे कुटुंबीयांनीही घरातील महिलांपासून गोष्टी लपवू नये. महिलांना कुटुंबातीलच भाग समजावे.

4 / 6
गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सूर्यास्त झाल्यानंतर महिलांनी घरात झाडू लावू नये.  तसे केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच घरात झाडू मारायला हवा, असे सांगितले जाते.

गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सूर्यास्त झाल्यानंतर महिलांनी घरात झाडू लावू नये. तसे केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच घरात झाडू मारायला हवा, असे सांगितले जाते.

5 / 6
महिलांनी अनावश्यक पैसे खर्च करू नये असे सांगितले.  काटकसरीने वागून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच कुटुंबीयांनीही महिलेच्या सर्व गरजा पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. सोबतच घरातील महिलेला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल याकडेही घरच्यांनी लक्ष द्यावे.

महिलांनी अनावश्यक पैसे खर्च करू नये असे सांगितले. काटकसरीने वागून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल, याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. तसेच कुटुंबीयांनीही महिलेच्या सर्व गरजा पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. सोबतच घरातील महिलेला आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळेल याकडेही घरच्यांनी लक्ष द्यावे.

6 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.