100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 6 November 2021
आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.
गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर आरोप आणि चिखलफेक करत होते. आता समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर नवाब मलिकांनीही सूचक ट्विट केलंय. त्या ट्विटमधून त्यांनी अनेकांवर निशाणा साधलाय.
आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

