Mumbai Rain | मुंबईतील 3 दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू, विक्रोळीत 7 तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. यात 3 दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारच्या (18 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे 4 वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. यात 3 दुर्घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय.
Published on: Jul 18, 2021 04:45 PM
Follow Us
Latest Videos
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?

