AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन

Maharashtra Flood | अजित पवारांनी मागितली सैन्यदलाची मदत, राजनाथ सिंह यांचं मदतीच आश्वासन

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 4:12 PM
Share

 महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी सैन्यदलाची मदत मागितली आहे. तर राजनाथ सिंह यांनी मदतीच आश्वासन दिलं आहे. 

महाडच्या तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. दरम्यान अजित पवारांनी सैन्यदलाची मदत मागितली आहे. तर राजनाथ सिंह यांनी मदतीच आश्वासन दिलं आहे.

Published on: Jul 23, 2021 04:12 PM