Aurangabad | औरंगाबादेत शिऊर परिसरात दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर परिसरात दुकानांना भीषण आग लागली. व्यंकटेश कृषी सेवा केंद्राच्या तीन दुकानांना आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने धावपळ उडाली. जेसीबीने दुकानांचे शटर फोडून आग विझवण्याचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यात यश आलं आहे. कृषी सेवा केंद्रातील सर्व रासायनिक पदार्थ जाळून खाक झाले आहे. आगीत कृषी सेवा केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर परिसरात दुकानांना भीषण आग लागली. व्यंकटेश कृषी सेवा केंद्राच्या तीन दुकानांना आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने धावपळ उडाली. जेसीबीने दुकानांचे शटर फोडून आग विझवण्याचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यात यश आलं आहे. कृषी सेवा केंद्रातील सर्व रासायनिक पदार्थ जाळून खाक झाले आहे. आगीत कृषी सेवा केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

