…ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे.
राजकारणात यश आणि अपयशाचे दोन गोष्टींचे परीक्षण केले पाहिजे, भाजपची सत्ता गेल्यावर त्यांची अवस्था ही पाण्याविना मासा असतो तशी झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून आरोप होत राहिले मात्र त्यांनी अपयश आले म्हणून शांत बसले नाहीत तर टीका करत राहिले. केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्याचा गैरवापर आणि ईडीचा धाक दाखवून विरोधकांवर पाहिजे तशी टीका करणे ही चुकीची गोष्ट आहे. आणि हा सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे ही चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
Follow Us
Latest Videos
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

