Radhakrishna Vikhe Patil | OBC आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारवर टिका
सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.
शिर्डी : ओबीसी आरक्षणावरूनही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षण राज्य सरकारने घालवलंय. सरकारने डेटा गोळा केला नाही, मागासवर्ग आयोगाची स्थापना केली नाही. सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.
Published on: May 05, 2022 11:52 PM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
