राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील सर्व वीज कंपन्यांचे डायरेक्टर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात वीज संकट गंभीर बनले आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा राज्यात शिल्लक आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.
Latest Videos
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी

