AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतेय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतेय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 30, 2022 | 4:12 PM
Share

एकूण 5 जिल्ह्यांची बैठक घेण्यात आली होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले आहे.

मुंबई- नवीन आमच भाजप शिवसेना (shiv sena)युतीच सरकार स्थापान झाल्यानंतर आम्ही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी अनेक लोक हिताचे निर्णय घेतले. त्यातील एकी म्हणजे शासन आपल्यादारी या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतेय. त्यातील एक म्हणजे हा आजचा आढावा बैठक घेतली. एकूण ५ जिल्ह्यांची बैठक घेण्यात आली होती. सर्व पदाधिकाऱ्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. तसेच आरोग्य, रस्ते यासारखे महत्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेते म्हणाले.

Published on: Jul 30, 2022 04:12 PM