Chandrakant khaire : औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना – चंद्रकांत खैरे
मी लहान असल्यापासून ऐकतोय की चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराच नाव संभाजी नगर करणार आहेत. मात्र ते कधीच बदलू शकणार नाही.
औरंगाबाद – उद्या औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. त्यावरून एमआयएम आव शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाच नाट्य रंगला आहे. एमआयएमचे खासदार इमतीयाज जलील यांनी शिवसेनेचे(Shivsena) माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप केला आहे,की मी लहान असल्यापासून ऐकतोय की चंद्रकांत खैरे(Chandrakant khaire) हे औरंगाबाद शहराच नाव संभाजी नगर करणार आहेत. मात्र ते कधीच बदलू शकणार नाही. मी 36 वर्षे असताना माननीय साहेबानी औरंगाबाद हे काढून टाकून ते संभाजी नगर ठेवायचं म्हटलं. त्यामुळे त्यावेळी मी लहान नव्हतो तर ते लहान होते असा टोला जलील यांना लगावला आहे. त्यावेळी त्या ठिकाणी ते राजकारणात नव्हेत. पत्रकार होते. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही अडवू शकत नाही .
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान

