ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज कापतंय- देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. वीजबीलाच्या प्रश्नावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. “ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांची वीज कापतंय”, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोडगं आहे, असंही फडणवीस म्हणालेत. जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे सरकारने लक्षात ठेवावं असंही फडणवीस म्हणालेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. वीजबीलाच्या प्रश्नावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. “ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांची वीज कापतंय”, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोडगं आहे, असंही फडणवीस म्हणालेत. जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे सरकारने लक्षात ठेवावं असंही फडणवीस म्हणालेत.
Follow Us
Latest Videos
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली

