ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज कापतंय- देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. वीजबीलाच्या प्रश्नावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. “ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांची वीज कापतंय”, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोडगं आहे, असंही फडणवीस म्हणालेत. जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे सरकारने लक्षात ठेवावं असंही फडणवीस म्हणालेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली आहे. वीजबीलाच्या प्रश्नावरून फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. “ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं सरकार शेतकऱ्यांची वीज कापतंय”, असं फडणवीस म्हणाले आहेत. ठाकरे सरकार कोडगं आहे, असंही फडणवीस म्हणालेत. जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे सरकारने लक्षात ठेवावं असंही फडणवीस म्हणालेत.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

