Bhagat Singh Koshyari on Aurangabad | कोश्यारींनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न थेट मोदींसमोर मांडला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच काढला. तसेच पंतप्रधान मोदी है तो मुमकीन है म्हणत हा प्रश्न सोडवा असे आवाहन केले.

Bhagat Singh Koshyari on Aurangabad | कोश्यारींनी औरंगाबादमधील पाणीप्रश्न थेट मोदींसमोर मांडला
| Updated on: Jun 14, 2022 | 9:14 PM

मुंबई – राज्यातील राजकारण हे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या चारी बाजूने फिरताना दिसत आहे. येथे भाजपने जल आक्रोश मोर्चा काढून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच संभाजीनगर कधी करणार असा सवाल ही उपस्थित केला होता. त्यानंतर भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या औरंगाबादच्या सभेत योग्य उत्तर दिले होते. तसेच त्यासभेच्या आधी औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिटींगा घेतल्या होत्या. दरम्यान आज हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राजभवानातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोरच काढला. तसेच पंतप्रधान मोदी है तो मुमकीन है म्हणत हा प्रश्न सोडवा असे आवाहन केले. त्यामुळे आता औरंगाबादच्या पाण्याच्या प्रश्न (Aurangabad water crisis) पुन्हा पेटणार असे दिसत आहे.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.