4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 5 PM | 19 November 2021
एक नवी सुरुवात करूया, मोदींनी आंदोलकांना विनंती केली. दरम्यान, राज्यसभेत विधेयक मागे घेईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मोदी सरकारने मागे घेतलेले तीन शेती कायदे, एक नवी सुरुवात करूया, मोदींनी आंदोलकांना विनंती केली. दरम्यान, राज्यसभेत विधेयक मागे घेईपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीमुळे हा निर्णय घेतल्याने विरोधकांनी टीका केली.
Latest Videos
चव्हाण- तटकरे यांच्यात बैठक, नेमकं कारण काय? मोठी माहिती समोर!
गॅझेटनंतरही प्रमाणपत्रे नाहीत; सरकारला जरांगे पाटलांचा इशारा
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांचा मोठा दावा
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर... सपकाळ यांच्याकडून दिलगिरी
