Dilip Walse-Patil | गणपतराव देशमुखांच्या जाण्यानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी
गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. २५ वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय.
पुणे : गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. 25 वर्ष राजकारणात आम्ही सोबत काम केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय, जी कधीच भरून निघणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
