AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ichalkaranji | पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही, 25 हजार नागरिकांचं स्थलांतर

Ichalkaranji | पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही, 25 हजार नागरिकांचं स्थलांतर

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 3:39 PM
Share

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही बसला आहे. 25 हजार नागरिकांचं स्थलांतर झालं आहे. 

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही बसला आहे. 25 हजार नागरिकांचं स्थलांतर झालं आहे.