Ichalkaranji | पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही, 25 हजार नागरिकांचं स्थलांतर
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही बसला आहे. 25 हजार नागरिकांचं स्थलांतर झालं आहे.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंचगंगा नदीच्या पुराचा फटका इचलकरंजीलाही बसला आहे. 25 हजार नागरिकांचं स्थलांतर झालं आहे.
Latest Videos
विलीनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत?
संदीप देशपांडे यांची नाव न घेता संजय राऊतांवर टीका
किशोरी पेडणेकर यांची आज विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणार
टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या आंदोलनानंतर....

