हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ; आठ जरवाजे उघडले
पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरण परिसरातील तसेच तापी नदीच्या काठावरील गावांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

