Kasara ghat | कसारा ते कल्याणपर्यत रेल्वे लाईन सुरळीत
कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. | Kasara ghat
Kasara ghat कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. उंबर माळीत ट्रॅक माती खचलेली होती. ट्रॅकखाली माती खचल्याने वाहतूक ठप्प झालेली होती परंतु आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे.
Follow Us
Latest Videos
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...

