Kasara ghat | कसारा ते कल्याणपर्यत रेल्वे लाईन सुरळीत
कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. | Kasara ghat
Kasara ghat कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. उंबर माळीत ट्रॅक माती खचलेली होती. ट्रॅकखाली माती खचल्याने वाहतूक ठप्प झालेली होती परंतु आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

