रिफायनरीमुळे 5 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, देवेंद्र फडणवीसांच महत्त्वाच विधान
"देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. 3 लाख 50 हजार कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती"
मुंबई: “देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती. 3 लाख 50 हजार कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक होती. सगळ्या शासकीय इंधन कंपन्या आणि मिडल इस्टची कंपनी या प्रकल्पात गुंतवणूक करणार होती. या एका गुंतवणूकीमुळे 5 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. तुम्ही गुजरातच्या अर्थव्यवस्थेत बघितलं, तर गुजरातच्या अर्थव्यवस्थेत दोन गोष्टींचा मोठा वाटा आहे. जामनगर रिफायनरी आणि मुद्रा पोर्टचा वाटा आहे. या जामनगर रिफायनरीपेक्षा तीन-चार पट मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आली असती, तर महाराष्ट्र पुढची 10 वर्ष इतर राज्यांपेक्षा पुढे गेला असता” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Sep 16, 2022 06:08 PM
Follow Us
Latest Videos
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...

