Yavatmal | यवतमाळमध्ये चालकाचं अतिधाडस महागात, पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेली

बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Yavatmal | यवतमाळमध्ये चालकाचं अतिधाडस महागात, पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेली
| Updated on: Sep 28, 2021 | 11:03 AM

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे पुलावरुन एसटी बस पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरुन पाणी वाहत असतानाही चालकाने रस्त्याचा अंदाज न घेत दाखवलेले धाडस महागात पडले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बसमध्ये 15 जण प्रवास करत होते. वाहून गेलेल्या चौघा जणांपैकी दोघे सुखरुप आहेत, तर चालक-वाहक असे दोघे जण बेपत्ता आहेत. नांदेड -नागपूर मार्गावरील बसला झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.