कर्जत खोपोली दरम्यान पावसाची जोरदार बॅटिंग, पावसानं माती वाहून गेली, रेल्वे ट्रॅक अधांतरी

कर्जत ते खोपोली दरम्यान ट्रँकच्या खालून पाण्याच्या जोरमुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे. रेल्वे ट्रँक अधांतरी राहिला आहे.

कर्जत खोपोली दरम्यान पावसाची जोरदार बॅटिंग, पावसानं माती वाहून गेली, रेल्वे ट्रॅक अधांतरी
| Updated on: Jul 22, 2021 | 5:33 PM

कर्जत ते खोपोली दरम्यान ट्रँकच्या खालून पाण्याच्या जोरमुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे. रेल्वे ट्रँक अधांतरी राहिला आहे. सीएसटी ते खोपोली लोकल लाईन कर्जत ते खोपोली दरम्यान केळवली व डोलवली च्या मध्ये 106 ते 108 किमी मध्ये अनेक ठिकाणी ट्रक खालील जमिन वाहून गेली आहे. दोन नाल्याच्या दरम्यान रात्री पाणी जास्त आल्याने दोन्ही नाल्याचे खाबं ही वाहून गेले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून ट्रॅक पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. कर्जत ते खोपोली मार्गावरील रल्वे ट्रँक खालील माती वाहून गेली. केळवली ते डोलवली स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक खाली जमिनीचा मोठा हिस्सा वाहून गेल्याने रेल्वे ट्रॅक अधांतरी लटकला आहे. त्या कारणाने खोपोली-कर्जत रेल्वे मार्ग तातडीने बदं करण्यात आल्या आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.