Special Report | ‘4 मे पासून भोंग्यांवरून आरपारची लढाई’!
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकर 3 मेपर्यंत मी वाट बघणार पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ देत असा पवित्रा घेतला.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकर 3 मेपर्यंत मी वाट बघणार पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ देत असा पवित्रा घेतला. त्यांनी सांगितले की, ते लाऊडस्पिकर उतरवत नसतील त्यांच्या मशीदीसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असेच आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ते जर लाऊडस्पिकर उतरवत नसतील तर आम्ही का ऐकायचे असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामळे 4 मे नंतर काय होणार याकडेच साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
Follow Us
Latest Videos
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
