Mumbai | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या तलावांमध्ये 12 लाख 18 हजार 880 दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. मुंबईत पडलेल्या पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Follow Us
Latest Videos
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...

