AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुख्यमंत्र्यांनी लोकल ट्रेनबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं मुंबईकरांना?

Mumbai | मुख्यमंत्र्यांनी लोकल ट्रेनबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं मुंबईकरांना?

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 4:08 PM
Share

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस  घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस  घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. यावर मुंबईकरांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून त्या पाहूयात…