परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी, नागपूर विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यानुसार आता अशा विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यानुसार आता अशा विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आहे. 14 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात फेरपरीक्षा घेण्याचा मोठा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतलाय. | Nagpur university arrange exam for students amid Corona lockdown
Follow Us
Latest Videos
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी

