नारायण राणे हे लाचार नेते आहेत
सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमान केली असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली.
सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमान केली असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली. नारायण राणे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, नारायण राणेंविषयी बोलताना एक म्हण आठवते म्हणत त्यांनी बाटगा जास्त कोडगा असतो असे म्हणत त्यांनी नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले सगळ्या पक्षांतून जाणारे नारायण राणे हे लाचार नेते आहेत त्यामुळे ते आक्रस्ताळे करत आहेत आणि त्यांचा आता सगळ्या प्रकारचा आक्रस्ताळे पणा करुन झाला आहे असे सांगत त्यांच्या राजकीय वाटचालीवर सडकून टीका केली.
Follow Us
Latest Videos
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
