मुंबईकरांनो छत्र्या काढाच! हवामान खात्यानं वर्तवला हा अंदाज
याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबईकरांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अद्यापही अवकाळीनं मात्र काढला पाय घेतलेला नाही. ऐन एप्रिल- मे महिन्यातही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपणं सुरुच ठेवलं आहे. त्यामुळे अनेक पिंकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबईकरांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. वीजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Published on: May 04, 2023 08:39 AM
Latest Videos
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

