“आम्ही एक दावा ठोकला तर संजय राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल, पण आम्ही नादी लागत नाही”

शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. पाहा ते काय म्हणालेत...

आम्ही एक दावा ठोकला तर संजय राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल, पण आम्ही नादी लागत नाही
| Updated on: Feb 04, 2023 | 7:40 AM

शिंदेगटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत सकाळचा भोंगा आहे. तीच त्यांची राज्यात आणि देशात ओळख आहे. संजय राऊतांवर मानहानीचा दावा ठोकला तर राऊतांना रोज कोर्टात जावं लागेल. पण आमचाही वेळ जाईल म्हणून आम्ही नादी लागत नाही, असं प्रतापराव जाधव म्हणालेत. संजय राऊत तर रोज उठून खोटेनाटे आरोप करतात. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे आहेत यांचं शिवसेनेसाठी योगदान काय?, असंही ते म्हणालेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.