Raosaheb Danve | लोकलबाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल : रावसाहेब दानवे
राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असा आरोप दानवेंनी केला.
Raosaheb Danve | राज्य सरकारने राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा अहवाल द्यावा आणि आम्ही एका मिनिटात रेल्वे सुरू करु असं मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असा आरोप दानवेंनी केला. | Raosaheb Danve blame State government for Mumbai local ban
Follow Us
Latest Videos
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?

