हिंदी महासागराच्या तापमानवाढीचा भारताला फटका, किनारी भागात पूर येणार
हिंदी महासागराच्या तापमानवाढीचा भारताला मोठा फटका बसला आहे. उष्णतेच्या लाटा आणि पूरस्थितीला भारताला सामोरे जावं लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारताला हा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रपातळीत वाढ होऊन किनारी भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिंदी महासागराच्या तापमानवाढीचा भारताला मोठा फटका बसला आहे. उष्णतेच्या लाटा आणि पूरस्थितीला भारताला सामोरे जावं लागणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात भारताला हा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रपातळीत वाढ होऊन किनारी भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती

