AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोश्यारींनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा भाजपला गौरव यात्रा का काढावी वाटली नाही; संजय राऊतांचा सवाल

कोश्यारींनी शिवरायांचा अवमान केला तेव्हा भाजपला गौरव यात्रा का काढावी वाटली नाही; संजय राऊतांचा सवाल

| Updated on: Mar 28, 2023 | 10:51 AM
Share

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला तेव्हा भाजप आणि शिवसेनेला तो अवमान वाटला नाही का? तेव्हा त्यांना ही गौरव यात्रा काढावी वाटली नाही का?शिवरायांचा अवमान तुम्हाला अवमान वाटत नाही का? , असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. राज्यात लवकरच सत्तांतर होणार आहे. लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार आहे, केंद्रातही बदल होतील. आघाडीचं सरकार सरकार सत्तेत येईल, असंही राऊत म्हणालेत.

Published on: Mar 28, 2023 10:29 AM