राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदरांच्या नियुक्तवीरुन राज्यपाल भगतसिहं कोश्यारीवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यपालांनी त्यांच्या पदाला शोभलं असं काम करावं, असं देखील संजय राऊत म्हणाले.
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
