AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

| Updated on: May 25, 2021 | 4:36 PM
Share

राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदरांच्या नियुक्तवीरुन राज्यपाल भगतसिहं कोश्यारीवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यपालांनी त्यांच्या पदाला शोभलं असं काम करावं, असं देखील संजय राऊत म्हणाले.