राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदरांच्या नियुक्तवीरुन राज्यपाल भगतसिहं कोश्यारीवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यपालांनी त्यांच्या पदाला शोभलं असं काम करावं, असं देखील संजय राऊत म्हणाले.
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
