AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?

Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?

| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 11:22 PM
Share

दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं.

मुंबई : दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं. आता साधूंच्या जलसमाधीचं काय झालं, असा सवाल लोक करत आहेत. आता साधू यांनी जलसमाधीचा विचार बदलला आहे. आता ते उपोषण करणार आहेत.