Special Report | जलसमाधीच्या इशाऱ्यावरून बाबांची पलटी ?
दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं.
मुंबई : दोन ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईल, असा इशारा एका साधुंनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन ऑक्टोबरलाच पोलिसांनी या साधूंना नजरकैदेत ठेवलं होतं. आता साधूंच्या जलसमाधीचं काय झालं, असा सवाल लोक करत आहेत. आता साधू यांनी जलसमाधीचा विचार बदलला आहे. आता ते उपोषण करणार आहेत.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

