AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, 'वर्षा'वर 'चाणक्य'!

Special Report | पवार ठाकरेंवर नाराज, ‘वर्षा’वर ‘चाणक्य’!

| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 18, 2021 | 9:35 PM
Share

एकत्र आले तर भावी सहकारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे भाजपला ऑफर तर नाही ना? या विचाराने पाहिलं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही नाराज झाल्याची चर्चा आहे.

एकत्र आले तर भावी सहकारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे भाजपला ऑफर तर नाही ना? या विचाराने पाहिलं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही नाराज झाल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत आलबेल असताना अशा वक्तव्याची गरज काय? असा सवाल शरद पवार यांनी केलाय. पवारांच्या नाराजीनंतर शिवेसेनेचे खासदार संजय राऊतही तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. याच विषयावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Follow Us
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा