हे पाकिटमाऱ्यांचे सरकार
नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पंधरा दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. दोघांचं सरकार कुठं जगात तरी आहे का, त्यातच त्यांनी पावसाळी अधिवेशन पुढं ढकलंल आहे, त्यामुळे या सरकारकडे नैतिक जबाबदारी नाही, हे सरकारच पाकिट माऱ्यांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पंधरा दिवस होऊन गेल्यानंतरही जर हे दोघच सरकार चालवणार असतील तर राज्यातील जनतेने करायचं काय असा सवालही त्यानी यावेळी उपस्थित केला आहे.
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...