AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai | 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 2:15 PM
Share

हे अधिकारी इतके पॉवरफूल्ल झाले होते की, कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

हे अधिकारी इतके पॉवरफूल्ल झाले होते की, कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.