Special Report | भारतातील काही राज्य श्रीलंकेच्या वाटेवर ?
श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. भारतामध्ये देखील अशीच स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा केंद्रीय सचिवांकडून देण्यात आला आहे.
श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणिबाणी लावण्यात आली आहे. भारतामध्ये देखील अशीच स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा केंद्रीय सचिवांकडून देण्यात आला आहे. केंद्रीय सचिवांची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीमध्ये सचिवांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगिले की, भरातामधील अनेक राज्य सरकार ही जनतेला भरमसाठी मोफत सुविधा देत आहेत. जर असंच सुरु राहिलं तर या राज्यात देखील श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
Follow Us
Latest Videos
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन

