काँग्रेस आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार, यूपीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
काँग्रेस आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार, यूपीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

UPA LEADERSHIP
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याच कारणामुळे केंद्रीय पातळीवरील राजकारण बदलण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगमी विधानसभा स्वबळावर लढणार आहोत, असा नारा दिला. याच कारणामुळे आता राज्यातील माहाविकास आघाडीत नेमंक चाललंय काय असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट…
शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली रे...2000 रुपये या दिवशी खात्यावर पडणार?
पुण्यात शिकलेला मुलगा होणार देशाचा पुढचा लष्करप्रमुख, नाव जाहीर
मोठी बातमी! शिंदेंच्या घातपाताची शक्यता? नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
रोहित शर्मा याची नवी इनिंग, ब्रँड ॲम्बेसिडर ते गुंतवणूकदार
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
मोठी बातमी! मृतदेहाच्या प्रायव्हेटपार्टवरील विधान भोवलं... डॉक्टरवर