Accident : भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील घटना
या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाची उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
अहमदनगर : राहुरी (Rahuri) तालुक्यातील गुहा या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. हा अपघात (terrible accident) अहमदनगर-मनमाड मार्गावर झाला असून अहमदनगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसनं धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झालाय. चारही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh)असल्याची माहिती आहे.
Published on: May 15, 2022 05:53 PM
Follow Us
Latest Videos
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती

