बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे.
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे. यासाठी ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. यासाठीच मी सरकारकडे सातत्याने प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. बैलगाडी शर्यतीविषयी मी यासाठी प्रयत्न करत आहे कारण ही बैलगाडा शर्यतीकडे व्यापक नजरेन बघितले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Latest Videos
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

