VIDEO : वाळू चोरी करणाऱ्या ट्रकचा थरारक पाठलाग, 12 किमी जाऊन मुसक्या आवळल्या

विशेष म्हणजे ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न घाबरता ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. शेवटी एका शेतात जाऊन हा ट्रक थांबला.

VIDEO : वाळू चोरी करणाऱ्या ट्रकचा थरारक पाठलाग, 12 किमी जाऊन मुसक्या आवळल्या
| Updated on: Aug 12, 2021 | 7:58 AM

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तब्बल 12 किलोमीटर पाठलाग करून ट्रक पकडला. वैजापूरचे उपविभागीय अधिकारी दीपक त्रिभुवन आणि माणिक आहेर या दोन अधिकाऱ्यांनी हा ट्रक पकडला. विशेष म्हणजे ट्रक चालकाने दोन वेळा हा ट्रक या अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न घाबरता ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला. शेवटी एका शेतात जाऊन हा ट्रक थांबला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेऊन त्यावर 2 लाख 72 हजारांचा दंड ठोठावला. या ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेण्याची थरारक दृष्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीत.

 

 

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.