काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी भाजपचे हे दबाव तंत्र – अशोक चव्हाण
महागाई, बेरोजगारी या गोष्टीनावर काँग्रेस कडून उठवला जाणाऱ्या आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपकडून हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
मुंबई- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना मनी लॉन्ड्रीन प्रकरणी चौकशीसाठी बोलावल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलने केली. यावेळी मुंबईमध्येही आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने काँग्रेसच्या(Congress) नेतृत्वावर दबाव तंत्राचा वापर सुरु केलेला आहे. या विरोधात देशभर आंदोलने सुरु आहेत. लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, बेरोजगारी या गोष्टीनावर काँग्रेस कडून उठवला जाणाऱ्या आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपकडून हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chvhan)यांनी केले आहे. मुंबईतील आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. या देशात लोकशाही जिवंत राहू नये, यासाठी भाजपचा (BJP)हा प्रयत्न आहे असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

